२७) मनास शांती कशी प्राप्त होते?

उत्तर – मनास कुठल्याही ज्ञानाच्या चिंतनाने शांती प्राप्त होत नाही. शांती व सुख प्राप्त होते ते केवळ आणि केवळ भक्तिभाव चैतन्यात राहण्याने.
भगवंताच्या उपदेशाचे स्मरण करताना जर भगवंताचे चिंतन व नामस्मरण केले नाही, म्हणजेच जर भगवंतवाक्यांचे चिंतन जर भक्तिभाव चैतन्य विरहीत असेल तर उपयोगाला येऊ शकत नाही. भगवंतावरील प्रेमाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे.

Scroll to top